दिल्ली: हा भारतीतील सर्वोच्च सम्मान असून हा 26 जानेवरीच्या दिवशी भारतीतील राष्ट्रपतींच्या द्वारेच दिला जातो. प्रत्येक भारतवासियांच्या दृष्टीकोनातून सर्वोत्कृष्ट व सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.भारतरत्नची सुरवात भारतचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी २ जानेवारी १९५४ मध्ये केली. पहिला भारत रत्न पुरस्कार प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरमन यांना दिला गेला होता.
भारतरत्न पुरस्काराचे चिन्ह
या पदकचे डिझाईन तांब्याचे बनलेले असून पिंपळाच्या पानाच्या आकाराचे आहे.
याची लांबी जवळपास 59 mm, 48 mm रुंद आणि 3.2 mm थीकनेस आहे.
यावर प्लेटिनमचा चमकता सूर्य बनवला आहे आणि खाली “भारत रत्न” असं चांदीमध्ये लिहीलेलं आहे.
याच्या मागच्या बाजूने राष्ट्रीय चिह्न व आदर्श-वाक्य (सत्यमेव जयते) लिहले असते.