नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य : “ भाजप “

महाआघाडीच्या मंत्र्यांचा शिवाजी पार्क मैदानावर झालेला शपथविधी नियमबाह्य असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने त्यावर आक्षेप घेतला आहे. ‘ या शपथविधीवेळी आमदारांना त्यांच्या नेत्यांची नावे घेतलेली हे संविधान चौकटीत बसणारे नसून नियमबाह्य आहे. त्यामुळे शपथ विधी रद्द करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालनकडे केली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रारमाध्यमांना सांगितले. 

मुंबई : महाआघाडीच्या मंत्र्यांनी शिवाजी पार्क मैदानावर झालेला शपथविधी नियमबाह्य आहे असा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला. ‘ या शपथ विधीवेळी आमदारांना त्याच्या नेत्याची नावे घेतली, हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नसून नियमबाह्य आहे, त्यामुळे हा शपथ विधी रद्द करावा ,अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. , अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली

महाराष्ट्रात गेले पंधरवडाभर सुरु असलेल्या राजकीय सत्तानात्यांतर अखेर महाविकास आघडीचा शपथविधी समारंभ शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्षाचे एकूण सहा आमदार यांनी शपथ ग्रहण केली. मात्र मंत्रिपदाची शपथ घेताना कुणी छत्रपती शिवरायांचे तर कोणी त्याच्या पक्षप्रमुखाचे नाव घेतले. अशा पद्धतीने नावे घेऊन शपथ घेणे नियमबाह्य असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ‘महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत आल्याआल्याच सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली, अशी टिप्पणीहि  पाटील यांनी केली. खरे पाहता याविरोधात न्यायालयाकडे दाद मागायला हवी , मात्र आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे हा शपथविधी रद्द करण्याची शपथ मागितली आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने