Water

दुष्काळ फटका; भोगावती नदीची पाणी पातळी घटली, कोल्हापूरचा पाणीपुरवठा खंडित

भोगावती नदीच्या पाणीपातळीमध्ये घट झाल्याने बालिंगा पाणी उपसा केंद्र पूर्णतः बंद झाले आहे. यामुळे बुधवारी निम्म्या कोल्हापूर …

Read more »

दिवसाला सहा ते आठ ग्लास पाणी पिण्याने वाढू शकते तुमचे आयुष्य! वयानुसार किती पाणी प्यावे? वाचा काय सांगतात डॉक्टर

पाण्याला जीवन म्हटलं गेलंय. जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ‘यूएस न…

Read more »

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार

नागपूर : राज्यात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तूरळ…

Read more »

सांगली, कोल्हापूरची पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीचा विसर्ग दुप्पट

सांगली : विविध धरणांतून होत असलेला विसर्ग लक्षात घेऊन पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग गुरुवारी अकरा वाजल्यापा…

Read more »

पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; राधानगरी, तुळशी, वारणा धरणांत किती आहे साठा?

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या आणि पंचगंगा नदीच्य…

Read more »

हवामान बदलामुळे ५६ टक्के महासागरांच्या रंगांत बदल

हवामान बदल व त्याच्या परिणामांचा अनुभव जगभरात ठळकपणे येऊ लागला आहे. मानवी कारणांमुळे झालेल्या हवामान बदलांचा महासागरांनाही फ…

Read more »

ताकारी लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती 'कोयने'वर अवलंबून; पाऊस नसल्याने बळीराजावर मोठे संकट

कायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांना मागील २५ वर्षांपासून सुजलाम्-सुफलाम् केलेल्या …

Read more »

हायड्रेटेड राहण्यासाठी असे आहेत चार साेपे घरगुती उपाय

सातारा : डिहायड्रेशन केवळ आपले पचन खराब करू शकत नाही परंतु बर्‍याच प्रकारचे संक्रमण आणि संपूर्ण आरोग्यावर देखील परिणाम करू श…

Read more »

चहानंतर लगेच पाणी पिता? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या

मुंबई : लोकांना सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी हवा असतो चहा.  काही लोकांचा चहाशिवाय दिवस सुरु होत नाही तर काही लोकांना वेळोवेळ…

Read more »

सकाळी उठून १ ग्लास पाणी पिण्याचे अफलातून फायदे, वजन कमी करण्यास हमखास मदत

महाराष्ट्र : सकाळी उठल्यानंतर रोज १ ग्लास पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. रोज सकाळी उठून किमान १ ग्लास गरम पाण…

Read more »

जलसंधारणात महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुतीचं सरकार...

मुंबई:   जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला आहे. जलशक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच भारतीय जलसंस्थांची ग…

Read more »

अरेरावीची भाषा, कडाक्याचं भांडण अन्… अपूर्वा-आरोहच्या वादात राखी सावंतने केलं असं काही की पाहतच राहिले सगळे!

मुंबई:  ‘मराठी बिग बॉस सीझन ४’ मध्ये राखी सावंतची एंट्री झाल्यापासून रोज काही ना काही नवीन पाहायला मिळत आहे. घरातील सदस्यांम…

Read more »

'अवतार'ची आयडिया 'हिंदू धर्मात'? 13 वर्षांनी दिग्दर्शकानं दिलं उत्तर

मुंबई :   एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्षे ज्या चित्रपटाची प्रेक्षकांनी आतुरतेनं वाट पाहिली तो अवतार द वे ऑफ वॉटर हा तीन दिव…

Read more »
अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत